Posts

Showing posts from February, 2018

Stay Fit & Healthy

Image
Kick Your Bad Habits Well, some of them at least. The other ones you might just be able to cut back on. Habits in the "quit" category would be smoking, drugs, unsafe sex and other unhealthy addictions. There's just no way to do any of these in a "healthy" way. It might take some time, but it's worth it if you want to lead a healthy lifestyle. On the other hand, there are some habits that are not so bad, but can easily become a problem if taken too far. These include alcohol, sugar, caffeine and junk food. These things in moderation or on a "once-in-a-while" basis are doable, as long as the majority of your choices are mindful and healthful.

अपचन झाल्यास

Image
अपचन - अन्नपचन योग्य न झाल्यामुळे पोट फुगणे, दुखणे व अस्वस्थता ही लक्षणे असलेल्या विकाराला ‘अपचन’ असे म्हणतात. पचन तंत्रात रचनात्मक बिघाड नसून पचनक्रियेत दोष उत्पन्न झाल्यास ही संज्ञा वापरतात. * अपचन झाल्यास थोडीशी बडीशेप किंवा जिरे, ताजे आले आणि कडीपत्ता गरम पाण्यात घाला. थोडा वेळ पाणी तसेच ठेवा. नंतर या पाण्यात १ कप पाणी घालून गाळून घ्या. * पोटात कृमी झाल्यास लसणाच्या ३-४ पाकळ्या काही दिवस सकाळी खाव्यात. * घसा बसल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा उत्तम उपाय आहे. * रात्री नाक चोंदल्यास नाकाच्या बाहेरील बाजूने राईचे तेल चोळल्याने श्वास घेणे सुलभ होते. * घश्यात खवखवत असल्यास किंवा खोकल्याची उबळ येत असल्यास एखाद दुसरी काळी मिरी तोंडात ठेवावी. * घामोळ्यामुळे कंड सुटल्यास शरीरावर दही चोळावं. १५ मिनीटानंतर धुवून टाकावं. हा उपचार काही दिवस चालू ठेवावा. * उन्हाळ्यात खूप उष्मा वाढू लागल्यास शरीर थंड ठेवण्यासाठी २ ग्लास पाण्यात १ टीस्पून बडीशेप घालून उकळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ काही दिवस घ्यावे. * अतिसारावर घरगुती उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात चिमूटभर म

शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र

Image
सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे. मलमूत्र, शिंकम अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायु व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना रोकु नये. कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्या करिता चांगले. भूकेपेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठिक राहते. धैर्याने काम केल्यास बुद्धि ठिक राहते. पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो. अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवतांना काळजी करणे, जेवतांना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी पाल्याने अपचन व अजीर्ण होते. भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणे व भुके पेक्षा अधिक जेवणे प्रकृतिला चांगलेनसते. बघितल्या शिवाय पाणी पिऊ नये. जाणल्या शिवाय मित्रता करू नये, हात धुतल्या शिवाय जाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्याचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शुत्रता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. ह्या

The Link of Sugar & Inflammation Impacting our Health

Image

Benefits of Green Bananas

Image

अल्सर

Image
अल्सर म्हणजे काय? पचनमार्गाच्या आवरणावर होणा-या जखमा म्हणजे अल्सर. अल्सर सामान्यपणे डिओडिनममध्ये (आतड्याच्या पहिल्या भागात) होतो किंवा पोटात होतो. (त्याला गॅस्ट्रीक अल्सर असे म्हणतात). अल्सर कशाने होतो? हेलिकोबॅक्टर पायरोली नावाच्या जिवाणू मुळे बरेचसे अल्सर  होतात. आम्ल व इतर पाचक द्रव्ये पचनमार्गावर जळजळ करुन अल्सर होण्यास मदत करतात. जेव्हा शरिर जास्त आम्ल तयार करते तेव्हा किंवा पचनमार्गावर जखमा झाल्यास अल्सर होतो. अल्सर असणा-यांमध्ये तो शाररिक किंवा मानसिक त्रासाने वाढू शकतो. काही वेदनाशामक गोळ्यांच्या सतत सेवनाने देखील अल्सर होऊ शकतो. अल्सरची लक्षणे? खाल्यावर चांगले वाटते पण २ ते ३ तासात अचानक तब्येत बिघडते (आतड्याचा अल्सर) खाल्यावर किंवा काही प्यायल्यावर मचुळ वाटते. (गॅस्ट्रीक अल्सर) रात्री जाग आणणारी पोट दुखी. पोटात जड वाटणे, आंबट ढेकर येणे, जळजळ किंवा पोट बिघडणे उलट्या अचानक वजनात घट अल्सरवरील काही सामान्य ऊपाय? धुम्रपान टाळा डॉक्टरने सांगितल्याशिवाय मनाने औषधे घेणे टाळा. कॅफेनचे सेवन किंवा दारु पिणे टाळा छातीत जळजळ असेल तर तिखट खाणे टाळा अल्सर धोकादाय

आरोग्य संदेश

Image
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी (१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा. (२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा. (३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा. (४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे. (५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत. (६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो. (७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते. (८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते. (९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते. (१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात. (११) स्नान कर

आयुर्वेद

Image
सर्वात प्राचीन व्याधी बरी करणारे शास्त्र म्हणून आयुर्वेद आळखले जाते. हे एक जीवनाचे जगण्याचे शास्त्र आहे. या शास्त्राचा उगम भारतात ५००० वर्षा पुर्वी झाला. कित्येक शतके पारंपारिक मौखिक पध्दतीने वेगवेगळ्या ऋषी/मुनीनी आपल्या शिष्यांना हे शास्त्र लिहून छापुन ठेवण्यात आले पण बराचसा भाग आज उपलब्ध नाही. परदेशात आढळणाऱ्या नैसर्गिक उपचारांचे मुळ आयुर्वेदातच आहे. हे पहिले शास्त्र आहे की ज्यामध्ये शरीर व आत्मा यांच्या सहाय्याने व्याधी बऱ्या केल्या जातात. आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे जे वेद आणि विद्वान, योगी आणि गुरू, यांनी सांभाळून ठेवले आहे. हे शास्त्र वनस्पती वर्ग, प्राणीवर्ग आणि पर्यावरणावर आधारलेले आहे आणि ५००० वर्षाच्या इतिहासात टिकून आहे. शहरी भाग सोडून देशातील जास्त भागात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदाचा वापर केला जातो. आयुर्वेद - खरा अर्थ व्युत्पत्ती शास्त्रानुसार आयुर्वेद हा शब्द दोन मूलभूत कल्पनातून तयार झाला आहे. आयु आणि वेद. आयु म्हणजे आयुष्य व वेद म्हणजे ज्ञान किंवा शास्त्र. आयुर्वेदाचा भर हा आजार/रोग होण्यापासुन वाचविणे व योग्य व चांगल्या वनौषधी वापरणे. हे शा

Digestion

पचनक्रियेस आपण कशी मदत करु शकतो? पचनक्रिया ही रासायनिक क्रिया आहे. आपण खातो त्या अन्नाचा त्यासाठी जास्तीत जास्त संबंध पाचक रसाशी आला पाहिजे. आपण घेतो त्यातील दोन तृतियांश पेक्षा जास्त अन्नाचा भाग हा घन स्वरूपात असतो. त्याचे भरपूर चर्वण झाले पाहिजे. माणसांच्या दातांची रचना निसर्गाने त्या दृष्टीनेच केली आहे. दात हे फक्त तोंडात आहेत जठरात नाहीत याची जाणीव असावी. चर्वण करत असताना लाळ निर्माण होते व आपण खातो ते अन्न त्या लाळेत विरघळल्याने जी जीभ व टाळूच्या भागात असलेल्या चव ग्रंथी आपण कोणत्या प्रकारचे अन्न घेत आहोत (उदा. शर्करा, प्रथिने, स्निग्ध वगैरे) याची संवेदना मेंदूकडे पोहोचविली जाते. मेंदूकडून संबंधित ग्रंथिंना (यकृत, पित्ताशय, स्वादूपिंड वगैरे) वरील अन्न पचविण्यास आवश्यक असणारे पाचकरस निर्माण करण्याची जणू अज्ञाच मिळते. त्यामुळे गिळलेले अन्न जठर, लहान आतडे या भागात जेव्हा जाते त्यावेळी तेथे अगोदरच पाचकरस त्याचे स्वागत करण्यास तयार असतो. म्हणूनच आहार अत्यंत सावकाश व भरपूर चर्वण करून खाल्ला पाहिजे. घास बत्तिस वेळा चावून खावा, असे म्हणतात त्यामागे त्यामागे हाच उद्देश आहे. घास भरपूर

मुतखडा होण्याची कारणे

Image
Kidney Stone १. प्रोटीयस (Proteus), सुडोमोनास (Pseudomonas) यासारख्या जीवाणूंमुळे वारंवार होणाऱ्या मूत्रमार्गाच्या संक्रमणातून युरिया (urea) निर्माण होते आणि त्याचा परिणाम मूत्रप्रवृत्ति थांबण्यात होतो. २. लाल मांस, मासे, कॅल्शियम (calcium), टोमॅटो (tomatoes), दूध, पालक इत्यादीनी संपन्न असणारा आहार. 3. ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता असणारा आहार. ४. उष्ण वातावरण आणि पाणी कमी प्रमाणात पिणे याचा परिणामी कॅल्शियम ओक्झलेटचे खडे (oxalate stones) तयार होतात. (शरीरातील निर्जलीकर्णामुळे) ५. गाउट (Gout ) आणि हायपरपॅराथायरॉइडीझम (hyperparathyroidism) . ६. अपुरे मुत्रोत्सर्जन आणि मूत्रप्रवृत्ति थांबणे मुतखड्याचे प्रकार १. कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे (Calcium Oxalate Stones) २. फॉस्फेटचे खडे (Phosphate stones) ३. युरिक एसिडचे खडे (Uric acid stones) ४. सिस्टीनचे खडे (Cystine stones) मुत्खड्याची चिन्हे आणि लक्षणे १. मूत्रपिंडाच्या कोपऱ्यांमध्ये वेदना आणि सूज. २. थंडी वाजून ताप येणे, मुत्रोत्सर्जनाच्या वेळी जळजळ होणे, मुत्रोत्सर्जनाचे प्रमाण वाढणे यासारखी मूत्रमार्ग संक्रमणाची वैशिष्ट्

लसूण (Garlic)

Image
वापरले जाणारे भाग : आतील गर/पाकळ्या. लसूण बलवर्धक, उत्तेजक-संप्रेरक, रक्तदाब कमी करणारा, झटक्यांना नियंत्रित करणारा आणि सुक्ष्मजंतू विनाशक इ. गुणधर्मांनी युक्त आहे, संसर्गांवर उपचार करण्यास तसेच परोपजीवी जंतूंचा नाश करण्यास मदत करते.  पेटका येणे, गोळे येणे यासाठी उपयुक्त ठरते. Echinacea आणि Goldenseal बरोबर वापरल्यास सूक्ष्म जीवाणूंचा नाश करते. यात allin असते, ते बॅक्टोरिया प्रतिबंधक असते, पण त्यासाठी लसूण चावला पाहिजे किंवा वाटून बारीक केला पाहिजे, म्हणजे त्यातील हा गुणधर्म दिसून येईल.  यावर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की एका मध्यम आकाराच्या लसणाच्या कांद्यात १००,१११ युनिटस पेनिसिलीन इतकी बॅक्टेरिया प्रतिबंधक शक्ती असते. ६००,०० ते १.२ मिलीयन युनिटस इतके पेसिलीन ज्या प्रकारचा संसर्ग असेल त्याप्रमाणे घ्यावे लागते. पण लसणाच्या मात्र ६-१२ पाकळ्या पुरेशा आहेत.  औषध घेण्याचे प्रमाण: एका लसणाच्या ३ पाकळ्या २-४ दिवस चावाव्यात. सिरप: १ टेबलस्पून ३/दिवस. लेबलवर लिहिल्याप्रमाणे कॅप्सूल्स घ्यायाला हरकत नाही.

ध्यान (Meditation)

Image
ध्यान म्हणजे काय ? ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते. 🔔ध्यानाचे फायदे🔔 आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो ! ताबडतोब बरे होणे सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हा

महागुणी आरोग्यदायी - गुळ

Image
महाराष्ट्रात उसाचे जास्त उत्पादन घेतले जाते. बहुधा हवामान आणि माती त्याला पूरक आहेत म्हणून. हिरवेगार उसाचे मळे आणि त्यात लांब रसरसीत ऊस बघायला आणि खायला गोड लागतात. या उसाचे फायदेसुद्धा अनेक आहेत. उसाचा थंडगार रस, गोड रसरसीत काकवी आणि कडक गुळ या सर्वांचा आस्वाद घ्यायला मजा येते. पण सर्वात लांब पट्टा गाठला गुळ या पदार्थाने. गुळ हा सर्व स्वयंपाक घरात अवश्य आढळतो. एवढेच नाही तर देवाच्या मंदिरातसुद्धा गुळ खोबऱ्याचा मोठा मान आहे. गुळ जेवणात आणि एक न्याहरीचा प्रकार म्हणून खाल्ला जातो. भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. चला बघूया या बहुगुणी गुळाचे फायदे. रक्ताची शुद्धी नियमित आणि योग्य प्रमाणात गुळाच्या सेवनाने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते. रक्तदाब आणि शरीरातील विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. उत्तम पचन क्रिया गुळ आपल्या पाचन शक्तीची ऊर्जा वाढवते आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होते. हिवाळ्यात गुळ जरूर खावा. कारण त्यावेळी शरीराची पचन क्रिया मंदावते आणि गुळामुळे ती पूर्ववत ह

बहुगुणी आवळा

आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात. ज्यांना पोट साफ होण्यास त्रास होतो. मलावरोध असतो, त्यांनी नियमीतपण आवळ्याचा रस अथवा आवळा खावा. याने पोट नियमीतपणे साफ होऊ लागते. आवळा हे फळ आहे तसेच औषधही आहे. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे फळ आहे. हिवाळ्याच्या प्रारंभी म्हणजे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येणारा लहान आकारातील आवळा हा रसपूर्ण नसल्याने त्याचा वीर्य वाढीच्या दृष्टीने पाहिजे तसा नसल्याने फायदा होत नाही. परंतु डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आवळा हे फळ आपल्याला वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो. 'सी' व्हिटॅमिनने पूर्ण आधुनिक रासायनिक विश्लेशषाच्या आधारे आवळा या फळात जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्या अन्य फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र

परिपूर्ण जीवनशैलीचे रहस्य

Image
* ब्रश केल्यांनतर एक ग्लास कोमट पाणी    पिणे . * जेवणानंतर 10 मिनिटे वज्रासनात बसणे . * कमीत   कमी   फक्त   10   सूर्यनमस्कार   जास्तीत   जास्त   25 हळुवार   पणे   घालणे . * कमीत कमी 10 मिनिटे प्राणायाम करणे . * रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी , ताप , मलेरिया होणार नाही . * रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस घेणे . * स्वयपांक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात . * गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते . गरम पाणी कधीही डोक्यावरुन  घेऊ नये डोळे कमजोर होतात . * जेवताना   वरुन   कधीही   मीठ   घेऊ   नये   त्यामुळे   चक्तचाप ,   ब्लडप्रेशर   वाढतो . * जेवणानंतर   रोज   जुना   गुळ   आणि   सौफ   खावी   पचन   चांगले   होते   व   अॅसिडिटी   होत   नाही . * ऑफिस   मधेच   दर   1 तासानी   खुर्चीवरच   हात   पाय   स्ट्रेचिंग   करणे . * संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण करणे . * फार जागरण केल्याने शरीरा